प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या उपासना पद्धती अस्तित्वात होत्या. त्यात प्रामुख्याने मातृदेवतांचे स्थान महत्वाचे होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मातृदेवतांच्या मूर्ती आणि त्यांच्याशी संबंधीत कथाही आढळतात. या कथांनाच आपण...
भारतीय नौकानयनाचा इतिहास हे पुस्तक प्राचीन काळ, मराठा आरमार व पेशवाईनंतरचा स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा काळ अशा तीन विभागात आहे.वैदिक ग्रंथ, महाभारत,रामायण, जातककथा, मौर्यकाल, कौटिल्य अर्थशास्त्र अशा प्राचीन काळातील उल्लेख पहिल्या विभागात...
समकालीन भारतीय रंगभूमीचे जडणघडण करणारे देश्य नाट्यप्रकार आणि त्या नात्याप्रकारांचे सांस्कृतिक मूलस्त्रोत स्पष्ट करणारा हा अभ्यासग्रंथ लोकसंस्कृती आणि अभिजन - संस्कृती यांच्या परस्पर संबंधावर नाट्याचा अंगाने प्रकाश टाकणारा आहे ....
आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात जोवर आपण आपली भाषा, संस्कृती, साहित्य टिकवून धरू तोवरच आपले स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता सुरक्षित राहील. जागतिक स्तरावरील ज्ञानाचे संपादन हे आज आपल्या समग्र भाषा व साहित्य...
भारतीय समाजविज्ञानाच्या सहाव्या खंडात बदललेल्या सहस्रकातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या लेखांचे संकलन केले आहे. बदललेल्या सहस्रकातील राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणाने जागतिक पातळीवर किती वेगवान आणि धक्कादायक बदल घडवून आणले आहेत,...
समाजविज्ञान पुरवणीच्या सहाव्या खंडाबरोबर पारिभाषिक शब्दसंग्रहाच्या सहाव्या खंडाचीही निर्मिती करण्यात आली. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि तत्सम विषयांसाठी उपयोगी पडणाऱ्या सुमारे पंचवीस हजार शब्दांचा या खंडात समावेश केलेला आहे. वाचक, अध्यापक,...
एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश राजवटीतील शिक्षणामुळे भारतीयत्व गमावून बसलेली पिढी निर्माण होत होती. मिशनऱ्यांच्या कार्यामुळे धर्मांतरे वाढली. हिंदू धर्माची निंदानालस्ती होऊ लागली, राजकीय क्षेत्रात अपयश आले व पारतंत्र्याची बेडी घट्ट बसली....
इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्री करता येऊ शकते याचा शोध ज्याने कोणी लावला असेल, त्याला आधुनिक काळातला `कोलंबस’च म्हटलं पाहिजे! कारण त्यामुळे आपल्या खरेदी करण्याच्या सवयींमध्ये आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाले. ‘ऑनलाइन...
या पुस्तकात एकविसाव्या शतकातील एक्केचाळीस आदर्श व्यक्तींची चरित्रात्मक माहिती देऊन त्यांच्या जीवनकार्याचा व सिद्धींचा ऊहापोह केला आहे.सर्वसाधारपणे या महान व्यक्तींची जीवनविषयक विचारसरणी अशी होती की, त्यामुळे जगातील अपप्रवृत्तींचा नाश व्हावा...
राष्ट्रउभारणीसाठी अनेक राष्ट्रपुरुष आणि समाजपुरुषांचं कार्य महत्त्वाचं असतं. राष्ट्रासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या अशा महामानवाची गाथा इतिहास जतन करीत असतो. म्हणूनच राष्ट्रपुरुषांच्या कार्याची व विचारांची ओळख नव्या पिढीला प्रेरणादायी ठरत...
भारतरत्न हा भारत सरकारतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या व्यक्तीने कुठल्याही क्षेत्रात प्रदान केलेली असाधारण सेवा किंवा कर्तृत्व आणि मानवी आयुष्य उज्ज्वल करण्यासाठीचे त्याचे महत्त्व लक्षात घेऊन हा...
या पुस्तकात एकविसाव्या शतकातील एक्केचाळीस आदर्श व्यक्तींची चरित्रात्मक माहिती देऊन त्यांच्या जीवनकार्याचा व सिद्धींचा ऊहापोह केला आहे.सर्वसाधारपणे या महान व्यक्तींची जीवनविषयक विचारसरणी अशी होती की, त्यामुळे जगातील अपप्रवृत्तींचा नाश व्हावा...
प्रत्येकावर परिणाम करणारं परराष्ट्र धोरण स्वयंपाकाचा गॅस व पेट्रोल- डिझेलच्या किमती, शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान तसंच सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये अन्न खरेदी करण्याची प्रक्रिया यांसारख्या बाबींवर परराष्ट्र धोरणाचा प्रभाव पडत असतो....
शेतकऱ्याचा पोरगा राजा बनतो. स्वतः चिकाटीनं शिकून रयतेचा पोशिंदा होतो. अशा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे हे संक्षिप्त चरित्र.शिक्षण हेच परिवर्तनाचे आणि प्रगतीचे साधन आहे, हे हा राजा ओळखतो. हिंदुस्थानात प्रथमच...
भारताच्या संस्कृतिवैभवाच्या खुणा प्राचीन शिलालेख- ताम्रपट, यांमध्ये विखुरलेल्या आहेत. प्राचीन नाणी, लेणी, गुंफा इत्यादींच्या अभ्यासाने सम्राट अशोक, सातवाहन राजकुल, शिलाहार राजे यांच्याबद्दल नवीन माहिती मिळते इतकेच नव्हे तर तत्कालीन शहरांची...
'गरिबी हटाव'ची घोषणा करत वर आलेल्या इंदिरा गांधी यांनी पुढे त्यासाठी वीस कलमी कार्यक्रम रामवला. परंतु देशातली गिरिबी किती कमी झाली? हा प्रश्न शिख होताच. मात्र या घोषणेचा आणि त्यानंतरच्या...
शं. रा. देवळे लिखित ‘भारतातील महान राजे’ या पुस्तकात भारतीय इतिहासात आपला अमूल्य ठसा उमटवणारे थोर राजे व त्यांच्या महान पराक्रमांविषयीची गाथा प्रेरित करणारी आहे. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, महाराणा...
स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढत चालले आहे. ते संपूर्णपणे निर्मूलन होईल, थांबेल अशी अशा बाळगणे भाबडेपणाचे ठरेल. शासनातर्फे वेळोवेळी होणारे प्रतिबंधक कायदे, जनसामान्य स्त्री पुरूषांचे सातत्याने प्रबोधन, प्रसारमाध्यमांचा दबाव व...
आपल्या देशाच्या संविधानाने भारतीय संसदेस नवीन कायदे बनविणे आणि वर्तमान कायद्यांमध्ये आवश्यक बदल करणे, किंवा अनावश्यक कायद्यांना समाप्त करण्याबरोबरच देशातील केंद्र सरकारच्या कामकाजाची समीक्षा करणे, आणि जबाबदारी निर्धारित करण्याची महत्त्वपूर्ण...
By clicking "Buy Now," you agree to the following:
Product Availability: Orders are subject to availability. We’ll notify you in case of unavailability.
Pricing & Payment: Prices include applicable taxes. Payments must be completed via accepted methods.
Shipping & Delivery: Delivery timelines are estimates. Ensure accurate shipping details to avoid delays.
Returns & Refunds: No Returns & Refunds Are Accepted.
Liability: Joyful Junction is not responsible for indirect or incidental damages.
Policy Updates: Terms may change without notice; review periodically.