‘माणसानं आपल्या आयुष्यात केलेल्या कोणत्याही बऱ्या-वाईट कृत्यापेक्षा; त्यानं लावलेले वृक्ष जास्त काळ टिकतात. संस्मरणीय असं वाईट कृत्य हातून घडावं, अशी सत्ता किंवा सामर्थ्य माझ्यापाशी कधीच नव्हतं. बरी म्हणावीत अशी भाविक कृत्ये मात्र हातून पार पडली आहेत. पण आज मला वाटतं, माझ्या गाजलेल्या पुस्तकांपेक्षा; मी लावलेले आणि जोपासलेले आंबा आणि चिंच यासारखे महावृक्षच जास्त काळ टिकतील....’ अशीच आहे ही लेखकाची ‘एक एकरा’तील सर्जनशीलता.....