मध्ययुगीन कालखंडात समर्थ श्रीरामदासस्वामींचे साहित्य हे केवळ आध्यातमिक प्रवृतीचे साहित्य नव्हते; तर संपूर्ण सामाजिक, राजकीय व लोकजीवनाला व्यापणारे व त्यांची तात्विक चर्चा करतानाच जनोपदेश व प्रबोधन करणारे होते. श्री समर्थांच्या विपुल साहित्यरचनांपैकी 'दासबोध' हा मराठीतील महत्वाचा ग्रंथ आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!