तो 'वेद' लोकांसमोर येऊ नये. अशीच 'प्रस्थापिता' ची उच्च होती. त्यांच्या अस्तित्वानं प्रस्थापितांची आसनं गडगडणार हाती; तर तो मातीत गाडल्यानं आसनं आणखी मजबूत राहणार होती. मात्र आता तसं घडणार नव्हतं ! 'सत्य काही काळ दडपता येतं... सर्वकाळ नाही !'या सार्वकालिक नियमानं, सत्याचं दर्शन होताच भयाकूल झालेल्या 'प्रस्थापिता' च्या हडकंपाची कहाणी.. असुरवेद !