2011 हे वर्ष खर्या अर्थाने एकाच व्यक्तीने गाजवले, ती व्यक्ती म्हणजे अण्णा हजारे. स्वच्छ चारित्र्य, संयम आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीने त्यांनी देशातील आबालवृद्धांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
2011 हे वर्ष खर्या अर्थाने एकाच व्यक्तीने गाजवले, ती व्यक्ती म्हणजे अण्णा हजारे. स्वच्छ चारित्र्य, संयम आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीने त्यांनी देशातील आबालवृद्धांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
Thanks for subscribing!
This email has been registered!